FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Showing posts with label Marathi stories. Show all posts
Showing posts with label Marathi stories. Show all posts

Friday, 30 March 2018

Reasons Behind Punishment from Teachers in Marathi

शाळेत शिक्षकांनी दिलेल्या शिक्षेचा मागील कारणे . 


आपल्या आदरणीय शिक्षकांनी अनेक वेळा आपल्याला काही शिक्षा दिल्या  आहेत.त्या शिक्षणासाठी आपणास त्यांचे आभार मानायला हवेत .  प्रत्येक शिक्षेमध्ये त्यांनी आपल्याला काही शिकवलं आहे . काय आहे ते बघा खाली . http://www.funforlives.com
१-बाकावर उभे राहा . 
मोठी स्वप्ने पहा . आपली पातळी वाढवा 

२-गुढघे जमिनीवर टेका . 
नेहमी विनम्र राहा . 

३-हात वर करून उभे राहा . 
उच्च ध्येय ठेवा आणि उंची गाठा . 

४-वर्गाबाहेर उभे रहा . 
४ भिंतींमधून बाहेर या बाहेरील जग पहा . 

५-भिंतीकडे तोंड करून उभे राहा . 
आत्मपरीक्षण करा . 

६-कोंबडा बना . 
शरीराची सहनशक्ती वाढवा. 

७-फळा पुसा 
झाले गेले विसर आणि नव्याने सुरुवात करा . 

८-हा धडा दहा वेळा लिहा . 
अचूकतेसाठी सराव करा. 

९-तोंडावर बोट ठेवा . 
स्वतःचा मोठेवणावर बाटा कमी मारा . 

१०-कान धरा. 
काळजीपूर्वक ऐका . 

११-वाका आणि अंगठा धरून उभे राहा . 
अचूकतेसाठी सर्व करा . 

१२-शाळा सुटल्यावर थांबा . 
जीवघेण्या स्पर्धेत उतरू नका . विशेष व्यक्ती बना . 

शाळेतील आठवणींची एक शेअर झालाच पाहिजे . 

tags
shaletlya athavani,majedar athavani,shikshak shiksha ka detat,mulana shiksha dilyavar kay hote,yogya ahe ka shisksha dene,शाळेतल्या आठवणी , मजेदार ,शिक्षक शिक्षा देण्याची करणे ,मुलांना शिक्षा दिल्याने काय होते ,योग्य आहे का मुलांना शिक्षा देणे ,मराठी शाळा . 

Saturday, 1 April 2017

great story of life cycle...mind it

एक असतो उद्योगपती,
सकाळी घाई गडबडीत तो घराच्या बाहेर निघतो,



गाडीचे दार उघडतो आणि दार उघडता उघडता गाडीखाली एक कुत्रं बसलेलं असतं त्याच्या पायावर याचा पाय पडतो, आणि ते कुत्रं त्याला जोरात चावते.....


आता त्याला भयंकर राग येतो १०-१२ दगड उचलून तो त्याला मारण्याचा प्रयत्न करतो पण त्या कुत्र्याला एकही दगड लागत नाही.....,
       ते जातं पळून....
.
मग हा उद्योगपती रागा-रागात ऑफीस मध्ये जातो आणि सगळ्या मैनेजर लोकांची मिटींग बोलावतो आणि त्या कुत्र्याचा राग त्यांच्यावर काढतो.....



मग म्यानेजर लोकं ही पिसाळतात उगाच काही कारण नसताना बॉस ने शिव्या घातल्या......


मग ते म्यानेजर लोकं त्यांच्या खालच्या लोकांवर जाळ काढतात.....


मग अस करत करत ती सायकल प्यून (नोकर) पर्यंत येते......





आता प्यूनच्या खाली कोणच नसते ना....,
ऑफिस मधून मग तो जरा टाकून घरी जातो....



दार वाजवतो बायको दार उघडते … आणि विचारते.…
एवढा उशीर ...?
तो  बायकोला एक कानाखाली टाकतो...
आणि म्हणतो मी काय गोट्या खेळतो का ऑफीस मध्ये ? …




कामं असतात मला …. डोकं नको फिरवू… चल जेवायला वाढ.....

आता बायको पिसाळते..…
काहीही केले नसताना कानाखाली खाल्ली …




ती आपली किचन मध्ये जाते आणि पोरग आपलं मध्ये मध्ये येत असत म्हणून ती पोराला बदा-बदा मारते....
तिने राग काढला पोरावर….
आता पोरग काय करणार ?
ते आपलं चाचपडत घरा बाहेर जातं....


आणी.........
आणी.........

आणी.........




            एक दगड उचलतं आणि पुढे एक कुत्र असते त्याला जोरात दगड मारतं !!
मित्रांनो तेच ते सकाळच कुत्रं !!!

त्याला दगड लागणारच होता फ़क़्त उद्योगपती कडून न लागता त्या  पोराकडून लागला. त्याचे सर्कल कंपलिट झाले.....!
त्यामुळे काळजी करू नका तुमाला कोणीही त्रास देवो,
त्याला दगड लागणार…..
नक्की लागणार....
त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा
आपले वाईट करणाऱ्याचे
वाईट होणारच..

tags
karni taisi bharni story,jase karave tase bharave stories,जसे करावे तसे भरावे स्टोरी,मराठी गोष्टी गोष्ट ,करणी तशी भरणी marathi story

Thursday, 9 March 2017

Must read before suicide - आत्महत्या करण्याआधी हे वाचा

आत्महत्या करण्याआधी हे वाचा। .. 

आज एक पेशंटला पाहण्यासाठी दवाखान्यात  गेले होते.... 
तिथे एक पेशंट पहिला  एकतर्फी प्रेमात आत्महत्येचा  चा प्रयत्न केला होता ..... 
आज जीवनमरणाशी झुंज देत होता .  त्याला खूप त्रास होत होता . तडफडत होता,तळमळत होता. 
त्याचा त्रास पाहून माझा जीवाचा थरकाप उडाला आणि मन विषन्न झाल. 

एक प्रश्न पडला 

प्रेम म्हणजे नक्की काय ?
एका  केलेला प्रेम एवढ महत्वाचं असत कि आईने ९ महिने पोटात सांभाळून असह्य कळा सोसून दिलेला जीवन एका झटक्यात संपवाव. 

  • आई मुलावर करते ते  प्रेम 
  • भावंडांमध्ये एकमेकांवरकरतात ते  प्रेम 
  •  मुलावर वडील करतात  ते .. प्रेम 
  • मित्र एकमेकांवर करतात ते प्रेम 
  • आजी नातवावर करते ते प्रेम 
हे प्रेम नसत का ? हि नाती तर काही अपेक्षाही न आहि करत ..... 

मग ह्या नात्यांसाठी कधिकोनी कधी जीव देत नाही ...... 

पण एक व्यक्ती तुमचा आयुष्यात येते ,,,,जिला तुम्ही ओळखत हि नसता ,,,,आणि अचानक तुम्ही तिच्यासाठी   सार जग , सारी नाती  विसरता  तुम्हाला सर्वात भारी वाटू लागते . 

ज्या व्यक्तीवर तुम्ही जीव ओतता ती व्यक्ती नक्की तेवढ्या लायकीची आहे का आणि नसेल तरी कळात असेल तरीहि मनाला समजवायची तुमची तयारी नसते . 

प्रेम करताना फक्त व्यक्तीचा दिसण्यावर नको तर त्या व्यक्तीचा मन ,संस्कार आणि स्वभाव पहा . आणि मग प्रेम करा. म्हणजे नंतर जीव द्यायची वेळ नाही येणार. 

आणि तुमचा आयुष्यातल्या त्या व्यक्तीमुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर असा प्रेम काय फायद्याचं .. प्रेम हे एकमेकांना सुखी ठेवण्यासाठी असता ... 

पण आजकाल दोघांपैकी एकटाच सुखी असतो आणि दुसरा तिला सुखी ठेवण्यासाठी सर्व त्याग करून शेवटी दुःखीच राहतो. 

तर जीव देऊ नका हे एकदाच मिळत आणि ते जगायला शिका ... 

आणि देऊच वाटलं तर आपल्या आयुष्यातल्या जन्मापासूनच नात्यांचा विचार करा ...त्यानीं आपल्यासाठी काय काय केला ह्याचा विचार करा . म्हणजे तुम्हाला यांच्यासाठी जगण्याची उमेद मिळेल . 


 लेखक 
नंदिनी पुजारी 



tags
आत्महत्या करण्याआधी हे वाचा,Must read before suicide,dont suicide for a girl,jiv devu naka,jiv na denyachi karane,atmahatya na karnyachi karane

Monday, 16 January 2017

Marathi story on Real happiness in life

Marathi story on real hapiness in life
Prateka ne nakki vachava asa kahi

लेखक मला माहीत नाही...
●साडे नऊ हजाराचा सूड
ऑफिस मधून निघताना आज जरा उशीरच झाला. साडेसहा वाजून गेले होते. मी बांद्रा कुर्ला कोम्प्लेक्स मधून माझ्या घरी अंधेरीला जायला निघालो. उशीर झाला म्हणून रिक्क्षा पकडली आणि निघालो.
आधीच  निघायला उशीर ....त्यात पावणेसातच ट्राफिक...म्हणजे अंधेरी गाठायला अर्धा पाउण तास कुठेच गेला नाही, कदाचित जास्तच ..
मला घड्याळात आठ वाजलेले दिसू लागले..मी गप्प बसून होतो रिक्क्षा मध्ये.. 

रिक्क्षा पहिल्या सिग्नलला थांबली होती. ही आतली गल्ली..जवळचा रस्ता आणि दोन सिग्नल टाळणारी ..रस्ता निमुळता होत गेलेला त्यामुळे ह्या सिग्नल पाशी ट्राफिक नेहेमीचाच ... रिक्क्षा थांबली होती.
रस्त्याच्या बाजूला एके ठिकाणी नवीन इमारत बांधण्याच काम चालू होत, त्यात काम करणाऱ्या गवंडी लोकांच्या रस्त्याच्या कडेलाच झोपड्या होत्या. ही मंडळी बहुधा आंध्र मधून येतात..गरीब लोक ...मुंबईत राहण्याची सोय नाहीच ... जिथे काम मिळेल तिथे तात्पुरत्या झोपड्या उभ्या करायच्या , काम आटोपल, की संसार पुन्हा काम मिळेल तिथे हलवायचा!!